महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना ही प्रामुख्याने भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे ही योजना ग्रामीण भागामध्ये सर्व एकजूट करण्यासाठी 2005 पासून भारत सरकारने चालू केलेली आहे.
Mahatma Gandhi National Rural Scheme
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना ही प्रामुख्याने भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे ही योजना ग्रामीण भागामध्ये सर्व एकजूट करण्यासाठी 2005 पासून भारत सरकारने चालू केलेली आहे. या कायद्याचा उद्देश म्हटलं तर महत्त्वाचा या योजनेचा लाभ भेटलेल्या उमेदवाराला कमीत कमी 100 दिवस रोजगार मिळणे हे आहे व त्याची या रोजगारावर उपजीविका सुधारेल व या योजनेचे मुख्य कारण म्हणजे भारत देशातील आपल्या गरिबी कमी करण्यासाठी चालू केलेली योजना आहे योजना महात्मा गांधी ग्रामीण योजना ही मनरेगा अंतर्गत ग्रामीण भागातील लोकसंख्येला व सामाजिक सुरक्षा व आर्थिक सुरक्षा देण्यासाठी विकसित केली जाते.
- मनरेगा चा इतिहास.
- मनरेगाचे प्रमुख उद्देश.
- संकेत आणि देखरेख.
- मनरेगा मध्ये योजनेची कार्य व प्रकृती.
- मनरेगा लाभ आणि प्रभाव.
- मनरेगा या योजनेला काही सामन्यांना सामोरे जावे लागते.
- सुधारण्यासाठी मनरेगा करा.
मनरेगा चा इतिहास
मनरेगा चा इतिहास
मनरेगा या योजनेची इतिहास हा पुढील प्रमाणे मनरेगा ही 2005 ला सुरू करण्यात आली व 2006 ला मनरेगा ही योजना संपूर्ण भारत देशामध्ये संपूर्ण भारत देशा मधल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना 2006 पासून अमलात आणण्यात आली मनरेगा ही योजना ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करण्यासाठी प्रोत्साहन करते आणि ह्या योजनेमुळे बेरोजगारी देशातली कमी होण्यासाठी मदत होते या योजनेमध्ये कुटुंबातील एक सदस्य आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी या योजनेमध्ये त्याला शंभर दिवस काम करण्यासाठी सरकारकडून योजना मदत होते व त्या योजनेमधून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो मनरेगा ही योजना एक केंद्र प्रयोजित योजना आहे व या योजनेचे मंत्रालय पाहायला गेलं तर ग्रामीण विकास मंत्रालय हे आहे महात्मा गांधी नॅशनल रूल एम्प्लॉयमेंट या योजनेचा महत्त्वाचा लक्ष म्हणजे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांमधील एका सदस्याला 100 दिवस काम करण्यासाठी रोजगार उपलब्ध केला.
या योजनेसाठी महत्त्वाचे पॉईंट म्हटलं तर मनरेगा या योजनेसाठी ज्या बी उमेदवारांना अर्ज केलेला असेल त्या उमेदवाराला जर पंधरा दिवसाच्या आत मध्ये जर जॉब नाही लागला तर त्याला सरकारकडून बेरोजगारी भत्ता दिला जातो जाईल मनरेगा या योजनेमध्ये महिलाही सामील असणे महत्त्वाचे आहे या योजनेमध्ये जर लाभार्थ्याला घराच्या जवळच म्हणजे घरापासून पाच किलोमीटर अंतरावर काम केलं जाईल अन्यथा जर घरापासून पाच किलोमीटर दूर असेल तर त्याला मानधनामध्ये वाढ करून दिली जाते.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना
मनरेगाचे प्रमुख उद्देश
मनरेगा या योजनेचे काही मुख्य प्रमुख उद्दिष्टे आहेत म्हणजे ग्रामीण भागाला विकसित करणे हे व त्यांचे आजीविकता मजबूत करणे असेच त्याचे इतर काही महत्त्वाचे उद्दिष्टे आहेत त्या आपण सविस्तरपणे पाहू.
- ग्रामीण व्यावसायिक सजन.
- गरिबी कमी करणे.
- आर्थिक सुरक्षा आणि सामाजिक न्याय.
- नैसर्गिक संसाधनांचा विकास.
manrega yojana
ग्रामीण व्यावसायिक सजन : असं पाहायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये व खेडेगावांमध्ये एक मुख्य धोरण म्हणजे बेरोजगारी व बेकारी ही प्रमुख समस्या आढळून येते यामुळे या मनरेगा कार्यक्रमाचे ग्रामीण भागामध्ये कार्यक्रम घेऊन या योजनेचे त्यांच्या समस्येवर कसे निराकरण करण्यात येईल याचा प्रयत्न करणे.
गरिबी कमी करणे : महात्मा गांधी राष्ट्रीय मनरेगा ही योजना भारत देशातील गरीब कुटुंबांना ज्यांची हार्दिक स्थिती व सामाजिक दृष्ट्या परिस्थिती बिकट आहे अशा कुटुंबांना त्यांच्या आर्थिक मदत सुधारण्यासाठी मदत होते.
आर्थिक सुरक्षा आणि सामाजिक न्याय : मनरेगा या योजनेमधून ग्रामीण भागातील समुदायांना त्यांच्यावर काही गोष्टी लाभ होऊन त्यांना सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो व या योजनेमध्ये महिला आणि अनुचित जाती यासारख्या व्यक्ती लाभ घेऊ शकतात.
नैसर्गिक संसाधनांचा विकास : काही कार्य तयार केले जातात ते म्हणजे झाड तलाव वडे पेड पौधे लावण्यासाठी आधी इत्यादी ग्रामीण भागामध्ये जलसंवर्धन व संसाधन करण्यासाठी योजना राबवली जाते.

संकेत आणि देखरेख
या योजनेची सुरक्षा जर पाहायला गेलं तर भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालयाकडे सोपवली जाते व या योजनेची देखरेख राज्य सरकार आणि ग्रामपंचायत ती कार्यालय इत्यादी करत असतात ग्रामपंचायत तीन चे या योजनेमध्ये महत्त्वाचे भूमिका असून त्यांचे काही कार्य त्यांना सोपवण्यात येते व त्यांची सुरक्षा करण्याचे ही अधिकार ग्रामपंचायत तिला दिला जातो मनरेगा ही योजना पूर्णता उत्तर देहीच्या आणि पारदर्शकता या सिद्धांतावर आधारित असते आहे या योजनेची कार्याची मागणी सुनिश्चित करण्यासाठी त्यांना करावी लागतात व महिलांना किंवा पुरुषांना पंधरा दिवसाच्या आत हजार फॉर्म भरला व पंधरा दिवसाच्या आत जर जॉब नाही लावला तर त्यांना रोजगारी बेरोजगारी भत्ता दिला जातो मनरेगा ऑफिस कडून.
मनरेगा मध्ये योजनेची कार्य व प्रकृती
मनरेगा तर्फे ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात काम केले जाते व ते काम काही सामायिक लाभासाठी केले जाते ते म्हणजे जलसंवर्धनावर असेल जल संरक्षण वनरोपण रास्ता नहर निर्माण पुनर्निर्मिती इत्यादी कार्यावर केले जाते व ते प्रदान करण्यासाठी ग्रामीण लोकांच्या वसाहतीमध्ये जाऊन म्हणजे ग्रामीण भागामध्ये जाऊन तिथल्या माणसांसोबत राहून त्यांना सिद्ध करण्यासाठी मजबूर करता येते ते आपण पुढील प्रमाणे पाहू.
- जल संरक्षण कार्य.
- भूमी सुधार.
- रस्ता निर्माण आणि संपर्क.
जल संरक्षण कार्य : मनरेगा तर्फे जनसंरक्षण यामध्ये काही कार्य केले जातात ते म्हणजे चिन्ह तलाब विहिरी नद्या नाले आणि जलसंचन निर्माण यासारखे काही अनेक कार्य केले जातात हे कार्य सर्व जल संरक्षण करण्यासाठी प्रोत्साहन करण्यात येते.
भूमी सुधार : भूमी सुधार ही मनरेगा योजनेतर्फेच कार्य केले जाते व त्यामध्ये काही समाविष्ट कार्य आहेत ते पुढील प्रमाणे कृषी योग्य भूमी विकास शेततळे व शेडबंदी आणि भूमी संपलीकरण समाविष्ट करणे या गोष्टीमुळे कृषी उत्पादनामध्ये ही वाढ होते.
रस्ता निर्माण आणि संपर्क : मनरेगा योजनेअंतर्गत रस्ता आणि निर्माण करणे म्हणजे ग्रामीण भागातील सुधारित सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे.
मनरेगाचा प्रभाव आणि लाभ

मनरेगाचा प्रभाव आणि लाभ
मनरेगा या योजनेचा आपल्या भारत देशावर चांगला प्रभाव आहे या योजनेने गरीब आणि गरजूमंत तुमचा विकास व आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रदान केली जाते नरेगाची काही लाभ पुढीलप्रमाणे आहेत ते आपण सविस्तरपणे पाहू.
- रोजगाराचे अवसर.
- महिला कोशिकरण.
- आर्थिक विकास.
- प्रवासी मजदूरांचा प्रभाव.
रोजगाराचे अवसर : मनरेगा ने या योजनेमधून ग्रामीण भागामध्ये त्यांचे काही विकासाचे अवसर मोठ्या प्रमाणात वाढवले व ही योजना ग्रामीण भागातील काही कुटुंबातील बेरोजगारांना रोजगार देऊन लोकांसाठी वरदान ठरलेली आहे.
महिला कोशिकरण : ह्या मनरेगा योजनेमधून महिलांमध्ये मोठ्या प्रमाणा त आर्थिक बदल घडून आले आहेत व महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कार्यरत आहेत व महिलांना त्यांचे स्वातंत्र्य मिळत आहे.
आर्थिक विकास : या योजनेअंतर्गत काही ग्रामीण भागामध्ये आर्थिक विकास झालेला आहे म्हणजे त्याचा प्रभाव केवळ खेड्यापाड्यातील ग्रामीण भागावर जास्त प्रमाणात दिसून येतो.
प्रवासी मजदूरांचा प्रभाव : या योजनेमधून खेड्यामध्ये विकास झालेला आहे परंतु काही प्रवासी मजदूरांना त्यांची संख्या कमी होत आहे व ह्या योजनेमध्ये जे प्रॉपर चे मजदूर आहेत त्यांना या संधीची लाभ घेता येते त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला त्यांना वेळ देता येतो व त्यांच्या कुटुंबासह राहण्याची अवसर प्राप्त होतो.
मनरेगा या योजनेला काही सामन्यांना सामोरे जावे लागते
जरी योजनेमध्ये विकास असला तरीही काही मनरेगा योजनेला काही गोष्टींना सामोरे जावेच लागते व परंतु काही प्रमुख आहेत त्यातून समोर पाहू सविस्तरपणे पाहू.
- कर्ज अपारदर्शिका.
- पेमेंट उशिरा येणे.
- कार्याची कमी.
- निगा राखणे आणि व्यवस्थापन कमी करणे.
कर्ज अपारदर्शिका : जास्त गोष्टींवर प्रशासकीय योजना मांडण्यात येतात.
पेमेंट उशिरा येणे : मनरेगा या योजनेअंतर्गत मजुरांना महत्त्वाच्या गोष्टीला सामोरे जावे लागते म्हणजे या योजनेमध्ये पेमेंट खूप उशिरा मजदूरापर्यंत येते त्यामुळे या योजनेबद्दल मजुरांच्या मनामध्ये द्रड असंतोष भावना वाढत आहे.
कार्याची कमी : काही कार्यालयामध्ये काही गोष्टीमुळे कार्य कमी असल्यामुळे मजदूरांना त्यांच्या रोजगार मिळवण्यासाठी जो 100 दिवस शासनाकडून मजुरांना वर्षातील शंभर दिवस काम करण्यासाठी दिला जातो वेळ तो 100 दिवस त्यांना काम मिळत नाही.
निगा राखणे आणि व्यवस्थापन कमी करणे : नरेगा या योजनेमध्ये काही गोष्टींची निगा राखणे आणि व्यवस्थापन करणे ही आवश्यक गोष्ट आहे.
सुधारण्यासाठी मनरेगा करा
मनरेगा अजून जास्त प्रमाणामध्ये जास्त घराण घरांमध्ये पोहोचावी या उद्देशाने पुढील सुधारण्याची आवश्यकता आहे ते आपण सविस्तरपणे पाहू.
- पारदर्शिता वाढवणे.
- वेळेवर पेमेंट.
- सक्रिय देखरेख.
- तुमची प्रगती.
पारदर्शिता वाढवणे : या योजनेसाठी काही लोकांमध्ये वेगळी अफवा आहे ते कमी करण्यासाठी या योजनेची पारदर्शिता वाढवणे ही महत्त्वाची आहे.
वेळेवर पेमेंट : मनरेगा या योजनेमध्ये मजदूराची वेळेवर पेमेंट करण्यासाठी काही मजबूत व चांगली धोरणा अमलात आणणे व किंवा प्रभावी सिस्टम बसवणे ही महत्त्वाची आवश्यक बाब आहे.
सक्रिय देखरेख : मनरेगा या योजनेमध्ये सक्रिय देखरेख करण्यासाठी एक महत्त्वाची प्रणाली राबवली जाते ते म्हणजे कोणत्याही समस्या त्वरित झाली पाहिजे.
तुमची प्रगती : मनरेगा या योजनेमध्ये महत्त्वाचं पॉईंट म्हणजे प्रगती ही खेड्यापाड्यातील ग्रामीण लोकांची या योजनेबद्दल पुढे जाणे आवश्यक आहे तरच या योजना वरचढ होईल.
Mahatma Gandhi National Rural Scheme | OFFICIAL WEBSITE |
yojnacorner | yojnacorner.com |